1. उत्कर्षाचे प्रतिक म्हणून भारतीय राष्ट्रध्वजावर कोणता रंग वापरला आहे ?
- हिरवा
2. अहमदनगरच्या तुरुंगात पंडित नेहरू यांनी कोणता
जगप्रसिध्द ग्रंथ लिहिला ?
- भारताचा शोध
3. आधी स्वराज्य मग सुधारणा, ही विचारसरणी कोणाची ?
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
4. कोणत्या लढाईमुळे भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया
घातला गेला ?
- प्लासीच्या लढाईमुळे
5. इंग्रजी शाळेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?
- चार्लस ग्रॅंट
6. राष्ट्रीय कॉंगेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले
होते ?
- मुंबई
7. रेग्युलेटींग अॅक्ट केंव्हा संमत करण्यात
आला?
- 1773
8. भारताचे राष्ट्रीय चिन्ह
कोठून घेतले आहे ?
- सांंचीचा स्तूप
9. कोलकत्ता येथे 1901 मध्ये
शांतिनिकेतन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
- रविंद्रनाथ टागोर
10. पानिपतेचे पहिले युध्द कोणामध्ये लढले गेले ?
- इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यात
11. वेरुळची लेणी कोणाच्या राजवटीत कोरली गेली ?
- राष्ट्रकुट
12. महात्मा गांधी यांच्या समाधीच्या ठिकाणाला
काय म्हणतात ?
- राजघाट
13. रास्त गोफतार हे वर्तमानपत्र् कोणी सुरू केले ?
- दादाभाई नौरोजी
14. माझेे सत्याचे प्रयोग हा जगप्रसिध्द ग्रंथ
कोणी लिहिला ?
- महात्मा गांधी
15. भारताच्या राष्ट्रध्वजावरील केशरी रंग कशाचे
प्रतिक आहे ?
- नीतिधैर्याचे
16. अमेरिका व वेस्ट इंडिज बेटाचा शोध कोणी लावला ?
- कोलंबस
17. आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
- दयानंंद सरस्वती
18. दास कॅपीटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
- कार्ल मार्क्स
19. स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिन भारतात काय
म्हणून साजरा केला जातो ?
- युवक दिन
20. खुदाई -खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली
?
- सरहद्द गांधी
21. द पावर्टी ऑफ
इंडिया हा जगप्रसिध्द ग्रंथ कोणी लिहिला ?
- दादाभाई नौरोजी
22. गतीचे प्रतिक असलेल्या राष्ट्रध्वजात किती
आर्या आहेत ?
- 24
23. भारत आणि चिन यांच्यातील
पंचशील करार केंव्हा झाला ?
- 1945
24. महाराष्ट्राचे आध्य क्रांतिकारक
कोणास म्हणतात ?
- वासुदंव बळवंत फडके
25. इंग्रजांनी फ्रेंच राजवटीचा संपूर्ण पाडाव केला
तो कोणत्या लढाईत ?
- वॉंदीवॉशच्या लढाईत
26. भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री कोण
आहेत ?
- सुचिता कृपलानी
27. कायमधारा पध्दती कोणत्या गव्हर्नरने सुरू
केली ?
- लॉर्ड कॉर्नवालिस
28. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणत्या देशात करण्यात
आली ?
- सिंगापूर
29. वंदेमातरम् हे राष्ट्रगीत आनंदमठ या कादंबरीतून
घेण्यात आले आहेे.ही आनंदमठ कांदबरी कोणी लिहिली आहे ?
- बंकिमचंद्र चटर्जी
30. शासकीय कार्यालयांना रविवारची साप्ताहिक सुट्टी
असते. ही साप्ताहिक सुट्टी कोणत्या गव्हर्नरच्या काळात देण्याची प्रथा सुरू
झाली ?
- लॉर्ड हार्डिंग्ज
31. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या
त्रिमुर्तीने कोणाचा वध केला ?
- सॅंडर्स
32. सिकंदर आणि पुरू यांच्यातील युध्द कोणत्या
नदीच्या तिरावर झाले ?
- झेलम
33. जय जवान जय किसान ही घोषणा कोणत्या
पंतप्रधानांनी केली ?
- लालबहादुर
शास्त्री
34. संवाद कौमुदी हे मासिक कोणी सुरू केले ?
- राजा राम मोहनरॉय
35. प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा
पाया रोवला गेला. ही प्लासीची लढाई केंव्हा झाली ?
- 1757

0 Comments